चीनने पुन्हा अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलली आहेत. याला प्रत्युत्तर देताना भारताने म्हटले आहे की, अशा मूर्ख प्रयत्नांमुळे काहीही साध्य होणार नाही, तर...
भारतीय सैन्याने १९७१नंतर सीमेपलीकडे आॅपरेशन सिंदूरद्वारे सर्वात मोठ्या लष्करी कारवाईत पाक व्याप्त जम्मू आणि काश्मीर तसेच पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले आणि नष्ट...